चंद्रपूर शहर आणि काही तालुक्यांच्या ठिकाणि कोरोना समूह संसर्ग सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, आणि आरोग्य यंत्रणा चिंतेत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंधरा दिवसाच्या “जनता कर्फ्यू ” लावण्यासाठी पालक मंत्री विजय वडेट्टीवार हे गंभीरपणे विचार करीत आहेत. त्या साठी शुक्रवारी विजय वडेट्टीवार यांच्यासोबत विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे . जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंबंधीचे पत्रक काढले आहे।
Post a Comment
0
Comments
Test your knowledge and get an e-certificate on #COVID19 Feel free to share the certificate on social media.
0 Comments